"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील राजापूर (४२३४०३) हे एक ग्रामीण गाव आहे, जे नगरसुल (Nagarsul) पोस्ट ऑफिस अंतर्गत येते . हे गाव प्रामुख्याने शेतीवर आधारित असून, येथे एसटी बसची सुविधा उपलब्ध आहे . हे गाव राज्य महामार्गाजवळ असून नाशिक जिल्ह्याच्या अंतर्गत येते .
राजापूर (येवला) बद्दल महत्त्वाची माहिती:
  • स्थान: राजापूर, तालुका येवला, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र 
  • पिन कोड: ४२३४०३ 
  • दळणवळण: गावात एसटी बसची सुविधा उपलब्ध आहे 
  • रेल्वे स्थानक: जवळचे रेल्वे स्थानक नाही 
  • पोस्ट ऑफिस: नगरसुल एस.ओ. (Nagarsul S.O) या मुख्य कार्यालयाशी संलग्न

प्रगतीच्या वाटेवर- ग्रामपंचायत राजापूर, येवला

औद्योगिकीकरण येतंय, पण परंपरा जपली जातेय. इथं मातीचा गंध आहे, पण त्यात यंत्रांचं सूर मिसळू लागलाय. इथं देवळात दोन मूर्ती आहेत, पण गावाच्या हृदयात एकच माणुसकी आहे. खतवडचं नाव मोठ्या नकाशावर असो वा नसो, पण एक-ना एक दिवस नक्कीच गाव नावा रूपास आणण्याची ग्रामपंचायतचे उत्साही सरपंच,उपसरपंच,ग्रा.प अधिकारी    व सदस्य मंडळ व ग्रामस्थ खुणगाठ मनाशी बाळगून असल्याचे दिसून येत आहे . संकलन-सुकदेव खुर्दळ-उपसरपंच ग्रामपंचायत खतवड, बाणगंगा नदी गावाच्या पायथ्याशी वाहते,तर मोती नाला गावाला वळसाघालून सौदर्यात भर घालतो, कधी शांत, कधी खळखळाट करणारे नदी-नाले पावसाळ्यात ही गावाच्या साक्षीने नाचते,  इथली माती म्हणजे गावकऱ्यांचं गर्भसंपन्न बँक खाते. त्यात मोलमजुरीचा घाम, शेतीचा कष्ट आणि भविष्याचं रोपटं रुजवलेलं आहे. आणि हे सगळं सांभाळणारे माणसं प्रेमळ, सहकार्यशील आणि जिद्दी.

प्रशासकीय संरचना


पदाधिकारी


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा,,,

लोकसंख्या आकडेवारी


926
4,758
2,495
2,263

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo